Monday, December 6, 2010

'जैतापूर' योग्य की अयोग्य?

जैतापूरचा अणु वीजप्रकल्प देशाला किती लाभदायक आहे यावरून वाद निर्माण झाला आहे. या प्रकल्पामुळे पर्यावरणाची हानी होईल, किरणोत्सर्ग वाढेल आणि कोकणचा
निसर्ग संपून जाईल, असे विरोधकांचे म्हणणे आहे तर, यातले काहीही न होता उलट देशाची विजेची वाढती गरज भागविली जाईल, असे प्रकल्पाचे समर्थक म्हणतात. लोडशेडिंगला रजा द्यायची असेल तर असे अनेक अणु वीजप्रकल्प देशात उभारावे लागतील. त्याविषयी तुम्हाला काय वाटते? आपले मत थोडक्यात कळवा. निवडक पत्रे प्रसिद्ध केली जातील. 

पत्ता : ओपन हाऊस, महाराष्ट्र टाइम्स, टाइम्स ऑफ इंडिया बिल्डिंग, डी. एन. रोड, मुंबई ४००००१, फॅक्स: २२७३११७५ 

No comments:

Post a Comment