सरकारने अणुवीज निर्मितीची वैज्ञानिक माहिती जनतेला दिली पाहिजे : अणुशास्त्रज्ञ सुरेश हावरे |
दिनांक: 08-12-2010 |
मुंबई, (प्रतिनिधी) : अणुभट्टीतून कोणत्याही प्रकारचे प्रदुषण निर्माण करणारे घटक बाहेर पडत नाहीत. त्यामुळे अणुवीज ही प्रदुषणविरहीत वीज आहे. म्हणूनच या वीजेची निर्मिती सोयीची आहे. सरकारने अणुवीज निर्मितीसंबंधी सर्व वैज्ञानिक माहिती द्यावी. कारण ती जाणून घेण्याचा जनतेला पूर्ण हक्क आहे. तसेच पुनर्वसन, जमिनीचा मोबदला, प्रदुषणमुक्त पर्यावरण आदी मागण्यांसाठी झगडणाऱ्या जनतेच्या भावनाही सरकारने जाणून घेतल्या पाहिजेत. पोलीस बळाचा वापर आणि लाठीहल्ला करणे हे लोकशाहीला शोभादायक नाही. प्रकल्पग्रस्तांना न्यायोचित पध्दतीने वागवले गेलेच पाहिजे, असे प्रतिपादन सुप्रसिध्द अणुशास्त्रज्ञ तथा भाजपाचे नेते सुरेश हावरे यांनी केले आहे |
This blog is the specially made for the Jaitapur people. We are against to the Nuclear Plant of Jaitapur.
Wednesday, December 8, 2010
सरकारने अणुवीज निर्मितीची वैज्ञानिक माहिती जनतेला दिली पाहिजे : अणुशास्त्रज्ञ सुरेश हावरे
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment